स्वराज्य टाईम्स न्यूज

स्व.बाबुराव पाचर्णे यांनी मोठा विकास निधी आणला प्रसंगी आमदारकी पणाला लावली पण कधी श्रेय घेतले नाही – प्रदीप कंद

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित – माऊली कटके कोरेगाव भिमा (ता.शिरूर) संचालक प्रदीप कंद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेत कोरेगावला तीन काेटींचा विकासनिधी दिला, तसेच तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदार संघात सुमारे तीन हजार कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली, प्रसंगी आमदारकी पणाला लावून नगर…

Read More
error: Content is protected !!