तुकाराम मुंढेंच्या धडाक्याने ताटातील ‘लाल’ रंग हद्दपार; ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा
अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईचा ग्रामीण महाराष्ट्रातही प्रभाव; मिसळ, चायनीज, तंदुरी, पनीरसह विविध खाद्यपदार्थांतील कृत्रिम रंगांचा वापर घटला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचा प्रभाव आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे…

