Swarajyatimesnews

गणेशोत्सवासाठी पुण्यात ‘गणेश दर्शन सहली’ चे आयोजन

​पुणे, दि. २८ ऑगस्ट पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांनी मिळून देशी-विदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेश दर्शन सहल’ आयोजित केली आहे. या सहलीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ​या उपक्रमांतर्गत १ सप्टेंबर रोजी ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक…

Read More
Swarajyatimesnews

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन बैठक

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बैठक झाली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे शहर आमदार संजय केळकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील…

Read More
Swarajyatimesnews

मोबाईलच्या जगातून निसर्गाच्या कुशीत; वृक्षदिंडी ते वनभोजन असा पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ व निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारा सणसवाडीचा विधायक उपक्रम

“पर्यावरण, शिक्षण आणि संस्कारांचा संगम घडवणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे सरपंच रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर  सणसवाडी (ता. शिरूर) –आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या आभासी जगात गुरफटली असताना, सणसवाडी ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच रुपाली दरेकर यांच्या सहकार्याने सणसवाडी व परिसरातील सात…

Read More
Swarajyatimesnews

लोकशाहीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या संतू ढेरंगे यांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान

कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे  ‘लोकशाही सैनिक’ – माजी संचालक विठ्ठल ढेरंगे  कोरेगाव भिमा (ता.शिरूर) महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावभिमा येथील संतू आनंदा ढेरंगे यांना १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. आणीबाणीच्या कठीण काळातही ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये,…

Read More
Swarajyatimesnews

“एक राखी दिव्यांगांसाठी” – सेवाधामच्या विशेष विद्यार्थ्यांसह श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा रक्षाबंधन साजरा

श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा १० वर्षांचा जिव्हाळ्याचा उपक्रम” शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील श्रीमंतयोगी वाद्यपथकाने पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात जाऊन विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी दिव्यांगांसाठी” या उपक्रमातून पथकातील रणरागिणींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व त्यांच्यासोबत आनंद वाटला. यावेळी विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, खाऊ आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. “दिव्यांग…

Read More
Swarajyatimesnews

बी. जे. एस. महाविद्यालयात “रक्षाबंधन” उत्साहात साजरा!

पुणे: रक्षाबंधनाचा पवित्र सण बी. जे. एस. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. स्थानिकच्या अध्यक्षा रुपाली गुलालकरी आणि सचिव  सहदेव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वच…

Read More
Swarajyatimesnews

आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी १ मिनिटात ३२- ३५ वारकऱ्यांना मिळणार विठुरायाचे दर्शन

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!

शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…

Read More
Swarajyatimesnews

संत कान्हुराज महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने  पंढरपूरकडे रवाना

पालखी सोहळ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष… केंदुर (ता.शिरूर) संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दिमाखाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘कान्हुराज महाराज की जय’ अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात, कपाळी गोपीचंद टिळा, गळ्यात टाळ, मुखात नाम आणि डोळ्यांत पंढरीच्या भेटीची असीम ओढ घेऊन हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त…

Read More
Swarajyatimesnews

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध…

Read More
error: Content is protected !!