
गोरगरिबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – संस्थापक विठ्ठल ढेरंगे
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : परिसरातील शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या अनेक गरजांना साथ देत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे तसेच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून, मागील ३६ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठल ढेरंगे यांनी केले. संस्थेची ३६ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली…