Swarajyatimesnews

भक्तिभाव, संघटन व सेवेमुळे साकोरे झाले जनतेच्या हृदयाचे किरण

काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद  लोणीकंद (ता. हवेली) दि. १३ नोव्हेंबर : “सेवा हीच साधना आणि भक्ती हेच जीवनाचे सौंदर्य!” या भावनेचा  प्रत्यय  लोणीकंद-पेरणे परिसरातील मायबाप जनतेला आला आहे. पै. किरण संपत साकोरे यांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून सुरू झालेल्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला हडपसर रेल्वे स्थानकावरून आज सायं….

Read More
Swarajyatimesnews

स्वामींच्या कृपेने साकारला भक्ती-सेवेचा महायज्ञ’: कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून ६५०० भाविकांना दर्शनाचा लाभ

आम्ही आलो नाही तर आम्हाला स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून बोलावले  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) , ७ नोव्हेंबर : भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम घडवून आणणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम येथे संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण समर्पणभावाने आयोजित केलेल्या या मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेत ६५०० पेक्षा अधिक…

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…

Read More
Swarajyatimesnews

पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या…तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार

डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या…  शिरूर  :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट…

Read More
Swarajya Times news

धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास…

Read More
Swarajyatimesnews

जुन्नरच्या दुर्गावाडी दरीत तलाठी आणि युवतीचा आढळला मृतदेह

जुन्नर (जिल्हा पुणे): जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील कोकणकड्याच्या सुमारे १२०० फूट खोल दरीत एक तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेची माहिती दिली. मृत व्यक्तींची ओळख आणि बेपत्ता होण्याच्या तक्रारी – मृतांमध्ये रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०), मूळ गाव…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टराची तणावातूनच आत्महत्या…

मानसोपचार तज्ज्ञाच्या मृत्यूने खळबळ.. अकोला: जे डॉक्टर लोकांना तणावातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर झटले, त्याच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी स्वतःच तणावातून बाहेर न पडता विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. त्यांच्या या मृत्यूने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यातील सन्मित्र…

Read More
Swarajyatimesnews

द टाटा पॉवर कंपनी लि. चे ७/१२ वरील नाव कमी करणे प्रकरणी  मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित

७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी कारवाई पुणे, १७ जून २०२५: मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना ७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. द टाटा पॉवर कंपनी लि. चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कासाठी नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या निलंबनामुळे…

Read More
Swarajyatimesnews

ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन

अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…

Read More
Swarajyatimesnews

नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…

आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला…

Read More
error: Content is protected !!