Swarajyatimesnews

धक्कादायक! लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टराची तणावातूनच आत्महत्या…

मानसोपचार तज्ज्ञाच्या मृत्यूने खळबळ.. अकोला: जे डॉक्टर लोकांना तणावातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर झटले, त्याच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी स्वतःच तणावातून बाहेर न पडता विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. त्यांच्या या मृत्यूने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यातील सन्मित्र…

Read More
Swarajyatimesnews

द टाटा पॉवर कंपनी लि. चे ७/१२ वरील नाव कमी करणे प्रकरणी  मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित

७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी कारवाई पुणे, १७ जून २०२५: मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना ७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. द टाटा पॉवर कंपनी लि. चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कासाठी नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या निलंबनामुळे…

Read More
Swarajyatimesnews

ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन

अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…

Read More
Swarajyatimesnews

नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…

आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात मावळामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

पुणे, दि. १५ जून – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सुट्टी असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक जण पुलावर उभे…

Read More
Swarajyatimesnews

दुर्दैवी! चाकणच्या कडाचीवाडी येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

चाकण (ता.खेड) कडाचीवाडी येथे सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले घरी आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. यावेळी पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने चिंता वाढली, स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला आणि चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.  दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाडा पुनर्वसन येथे “दररोज ५०० रुपये देतो, घरामागे एक तास येत जा” म्हणत ४२ वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या… वाडा पुनर्वसन  (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व…

Read More
Swarajyatimesnews

केसनंद येथे लायसन्स नसलेल्या चालकाच्या भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

चालक मालकावर गुन्हा दाखल केसनंद (ता. हवेली) – लायसन्स नसलेल्या चालकाच्या ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. दौंड) असे आहे. या प्रकरणी मयताचे बंधू यशवंत गायकवाड (वय ४०) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक मालक संतोष आत्माराम…

Read More
Searajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये शिक्रापूरच्या तरुणाची आत्महत्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.  शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू जानकी बाळासाहेब गळगुंडे (मूळ रा. घोटी, ता. माढा) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.१३ मे रोजी जानकीचा विवाह समीर हरिदास पराडे (रा. बाभूळगाव) याच्याशी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर तिचा…

Read More
error: Content is protected !!