Swarajyatimesnews

मुसळधार पावसाने भीमा नदीला पूर कोरेगाव भीमाचा दहावा घाट जलमय

विद्युत पंपांना पुराचा धोका; नदीकाठचा परिसर पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोरेगाव भीमा येथील दहावा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठचा विस्तीर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण…

Read More
Swarajyatimesnews

क्षणभर थांबले श्वास… पुरात वाहून गेलेले महादेव राऊत दीड तासांनी सुखरूप किनाऱ्यावर

पोलिस हवालदार हेमंत कुंजीर यांच्या तत्परतेने एनडीआरएफ, ड्रोन व प्रशासनाची शोधमोहीम , ‘ते पोहत किनाऱ्यावर येतील’… पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांचा विश्वास ठरला खरा वढू बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वढू बुद्रुक ते चौफुला येथील रस्त्यावरील भराव पुन्हा एकदा वाहून गेला. गेल्या वर्षीही याच ठिकाणी भराव वाहून गेला होता. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न…

Read More
Swarajyatimesnews

राहूचे माजी सरपंच दत्तात्रय महादू शिंदे यांचे निधन

राहू (ता. शिरूर) : राहू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले कै. स्वर्गीय दत्तात्रय महादू शिंदे (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राहू गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. कै. दत्तात्रय शिंदे यांनी माजी सरपंच म्हणून कार्यरत असताना गावाच्या विकासाला प्राधान्य देत…

Read More

सेवाभावी ‘तात्या’ काळाच्या पडद्याआड गेल्याने सोनेसांगवीवर शोककळा

सोनेसांगवी (ता. शिरूर ) पंचक्रोशीत तात्या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे त्यांच्या मदतीसाठी नेहमी हसतमुखाने उभे असणारे ते सेवाभावी व्यक्तिमत्त्व विश्वनाथ उर्फ तात्या शंकर दाते (वय ५८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनेसांगवी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विश्वनाथ दाते…

Read More
स्वराज्य टाईम्स

तुकाराम मुंढेंच्या धडाक्याने ताटातील ‘लाल’ रंग हद्दपार; ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा

अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईचा ग्रामीण महाराष्ट्रातही प्रभाव; मिसळ, चायनीज, तंदुरी, पनीरसह विविध खाद्यपदार्थांतील कृत्रिम रंगांचा वापर घटला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचा प्रभाव आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर बाजार समिती निवडणुकीला उच्च न्यायालयाचा ब्रेक; मतदानाच्या दोन दिवस आधी प्रक्रिया रद्द, नव्याने निवडणूक होणार

 अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा ब्रेक लावत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली. अपूर्ण मतदार यादीच्या आधारे होणारी निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष आणि कायदेशीर ठरू शकत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने नव्याने मतदार यादी तयार करून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत बीजेएस मध्ये NEP-2020 अंमलबजावणीसाठी शिक्षकांना नवी दिशा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक सज्ज; वाघोलीत NEP-2020 व बदल व्यवस्थापनावर मार्गदर्शन स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा रोटरी क्लब ऑफ कोथरूड, पुणे आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) आणि ‘चेंज मॅनेजमेंट’ (बदल व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक-प्रशिक्षण संवाद व परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. शिक्षकांना बदलत्या…

Read More
error: Content is protected !!