Swarajyatimesnews

दोन दिवसांच्या अथक शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती; आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश

संपादक उदयकांत ब्राम्हणे  उरळगाव : विद्युत मोटारीची केबल जोडण्यासाठी गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना ९ ऑगस्ट रोजी उरळगाव येथे घडली होती. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर मंगळवारी (ता. ११) यश आले. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने अथक प्रयत्न करून संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच लोकनेते दौलत…

Read More
error: Content is protected !!