स्वराज्य टाईम्स

तुकाराम मुंढेंच्या धडाक्याने ताटातील ‘लाल’ रंग हद्दपार; ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा

अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईचा ग्रामीण महाराष्ट्रातही प्रभाव; मिसळ, चायनीज, तंदुरी, पनीरसह विविध खाद्यपदार्थांतील कृत्रिम रंगांचा वापर घटला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचा प्रभाव आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

आपुलें मरण पाहिले म्यां डोळां … बिबट्याची अचानक झडप… महिला खाली वाकली अन् मृत्यूच चुकवला!

हातात विळा, तोंडाला स्कार्फ, अंगात शर्ट… जीवाच्या आकांताने टाहो फोडत मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या शेतकरी महिलेचा सरकारला आर्त सवाल – “आता आमच्या गळ्यातही कुत्र्यासारखा काटेरी पट्टा बांधूनच शेती करायची का?” स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा काळ्या आईची सेवा करताना आता शेतकरी महिलांनी पिकाची काळजी घ्यायची की स्वतःच्या जीवाची? हा काळजाला भिडणारा प्रश्न शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील…

Read More
error: Content is protected !!