Swarajyatimesnews

दोन बळी गेल्यानंतर प्रशासन जागे! शिरूर बायपासवरील धोकादायक दुभाजक अखेर बंद

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू; पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्स उभारणी — सुरक्षित पर्यायी मार्गाचीही गरज संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर प्रतिनिधी : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपासवर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांना आता वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक…

Read More
error: Content is protected !!