Swarajyatimesnews

अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…

Read More
swarajyatimesnews

सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…

Read More
Swarajyatimesnews

वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…

Read More
Swarajyatimesnews

पै.किरण साकोरेंच्या प्रयत्नांनी सोनवणे वस्ती विजेच्या प्रकाशात झळकली, १२ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी

अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पै.किरण साकोरे यांच्या विकासकामाचे सर्वस्तरातून कौतुक लोणीकंद (ता. हवेली) हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील सोनवणे वस्ती गावठाण परिसरात गेल्या तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे परिसरात समाधान…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे

कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेविकांचा गौरव

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आधार फाउंडेशन आणि विद्याधाम प्रशाला यांच्या वतीने शिक्रापूरमधील आरोग्य सेविकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला दाद देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगावणे होते. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, डॉ. प्रतीक्षा आठवले, आरोग्य सहायिका अवनी आल्हाट, सुजाता खैरे, पल्लवी…

Read More
Swarajyatimesnews

रुग्णसेवेचा महायज्ञ! पै. किरण साकोरे यांच्या माध्यमातून भव्यदिव्य ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे ‘ आयोजन

प्रदिपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्यदिव्य आयोजन लोणीकंद (ता. हवेली): भक्ती, सेवा, समर्पण आणि विकासाच्या बाबतीत  आघाडीवर असणारे पै. किरण संपत साकोरे आता समाजसेवेच्या मैदानातही अग्रेसर ठरले आहेत.  प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण संपत साकोरे…

Read More
Swarajyatimesnews

कलेक्टर ते ग्रामपंचायत… सर्वांची ताकद फळाला! कोरेगाव भिमा-पेरणे बंधाऱ्याचे काम अखेर युद्धपातळीवर सुरू

कोरेगाव भिमा (ता. शिरूर): गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत असलेल्या कोरेगाव भिमा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने निर्माण झालेला पाण्याचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागणार असून, बंधाऱ्याच्या ‘की-वॉल’ (संरक्षक भिंत) बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पाठपुराव्याला यश; पाणीप्रश्न सुटणार –  सुमारे ३७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या…

Read More
Swarajyatimesnews

महापालिकेचे रणशिंग फुंकले! १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल

मुंबई , दि. १५ डिसेंबर – अखेर बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. राज्य निवडणूक आयोगाची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या…

Read More
Swarajyatimesnews

दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम… आम्ही पै. किरण साकोरे यांच्या पाठीशी ठाम

भरतवाडी (ता. हवेली)  येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता याबाबत नागरिकांनी पैलवान किरण साकोरे यांच्याशी संवाद साधला असता काही तासांमध्येच कामाला सुरुवात करण्यात आली व शेतकऱ्यांनी किरण साकोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याचबरोबर आगामी काळात तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला यावेळी शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम म्हणूनच आम्ही पैलवान किरण…

Read More
error: Content is protected !!