स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी

चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.  विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More
Swarajyatimesnews

युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हावे – आमदार अशोक पवार

सणसवाडी (ता. शिरूर) युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे. उद्योग एका दिवसात उभा राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेंव्हा व्यासायात यश मिळते त्यासाठी सातत्याने कष्ट,त्याग,नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या  एसएस ब्रदर्स…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस ॲक्शन मोडवर

बेशिस्त दुचाकी चालकांवरिल कारवाईचे नागरिकांमधून स्वागत प्रतिनिधी नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्न,फटक्यासारखा आवाज काढणे, कवणा हेल्मेट,अपलवयीन मुलांनी वाहन चालवणे ,बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवणे यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलण्यात येत असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील अँक्शन मोडवर आले असून बेशिस्त वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे…

Read More
Searajyatimesnews

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनिल सातव यांची स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी कटिबध्द राहणार – अनिल सातव वाघोली (ता.हवेली) येथे रस्त्याची झालेली दुरवस्था,नागरिकांचे होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, सतत जॅम होणारे ट्रॅफिक व नागरिकांना सतावणारी अपघाताची भीती यातून नागरिकांच्या अडचणींना सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करत सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्याने…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

 धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण

कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…

Read More
Swarajyatimesnews

 विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे –  जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे  उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय…

Read More
Swarajyatimesnews

समाजातील विकृत विचारसरणीला आळा घालण्यासाठी मुल्यसंस्कार आणि स्वसंरक्षण अभियानाची गरज – नितीन मोरे

शिक्रापूर आणि चाकण येथे पार पडलेल्या सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिक्रापूर, (ता. शिरूर) “समाजातील विकृत विचारसरणी दूर करण्यासाठी आणि अप्रिय घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सुसंस्कारासोबतच स्वसंरक्षण तंत्राचे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे,” असे मत नितीन मोरे यांनी व्यक्त केले. ते दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित सामूहिक सरस्वती…

Read More
error: Content is protected !!