Swarajyatimesnews

वारीत काळाचा घाला! जेजुरीत दिंडीच्या ट्रकने सात वारकऱ्यांना चिरडले, तिघींचा मृत्यू

चार महिला गंभीर जखमी; ट्रक चालक ताब्यात, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर जेजुरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात…

Read More
Swarajyatimesnews

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटले

दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More
Swarajyatimesnews

पॅकोलाइन कंपनीकडून वारकऱ्यांना फराळाचे वाटप: माणुसकीच्या सेवेचा आदर्श!

हडपसर (ता. हवेली): अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परमात्म्याच्या वारी सोहळ्यात हडपसर येथे एक माणुसकी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत, पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फराळाचे वाटप केले. कंपनीचे मालक बाझील शेख आणि एचआर राजीव नायर यांच्या वतीने…

Read More
error: Content is protected !!