स्वराज्य टाईम्स न्यूज

करुणा मुंडेंच्या पुढाकाराने साडे नऊशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली नोकरी

स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून ऊस तोड व इतर काबाड कष्ट करणारे हात आता करणार सन्मानाची नोकरी बीड – सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावामुळे काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा येथे शिक्रापूर पोलिसांचे सशस्त्र संचलन

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालन व दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.कोरेगाव भिमा येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.ग्राम…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More
Swarajyatimesnews

युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हावे – आमदार अशोक पवार

सणसवाडी (ता. शिरूर) युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे. उद्योग एका दिवसात उभा राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेंव्हा व्यासायात यश मिळते त्यासाठी सातत्याने कष्ट,त्याग,नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या  एसएस ब्रदर्स…

Read More
Swarajya times news

शेतजमिनीत ट्रान्सफार्मर व विद्युत खांब उभारणे विद्युत कंपनीला पडले महागात, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

नाशिक – शेतजमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता ट्रान्सफार्मर आणि विद्युत खांब उभारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आयोगाने विद्युत कंपनीला ट्रान्सफार्मर, खांब आणि विद्युत वाहिन्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत तक्रारदाराला दरमहा पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच,…

Read More
Swarajyatimesnews

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

मुंबई – म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तशी अधिसूचना आज काढण्यात आली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील विभागीय मंडळापैकी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सभापती पदावर २३ जुलैला पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता…

Read More
Swarajyatimesnews

बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली वाडेकर यांची बिनविरोध निवड

खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी  रुपाली बापू वाडेकर यांची आदर्श लोकनियुक्त सरपंच अश्विनी संदिप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.  माजी उपसरपंच संगीता प्रताप वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली वाडेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणूक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी स्वाती माळी यांनी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.    राजेंद्र सात्रस यांनी…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी गाळ्यामध्ये, रस्त्यावर 

तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई  पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी…

Read More
error: Content is protected !!