Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगार व पूरक व्यवसायाबाबत सणसवाडी येथे युवकांचे रोजगार एल्गार आंदोलन

 लवकरच स्थानिकांच्या रोजगाराची दिशा जाहीर करणार – संजय पाचंगे कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर)   येथे मोठ्या संख्येने औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, चार आंतरराष्ट्रीय आणि इतर जवळपास दोनशे छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत घेताना ३० टक्के रोजगार व पूरक व्यवसाय हिस्सा हा स्थानिकांनाच देवू अशी लेखी ग्वाही दिली…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भिमा येथे सिंह सदृश्य प्राण्याने केली कुत्र्याची शिकार…

सी सी टी व्ही फुटेज मध्ये सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचे सी सी टी व्ही मध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये सिंहसारखा प्राणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत संबधित प्राण्याला पकडण्याची…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पोलिसांनीच ग्रामसेवकला पैसे तिप्पट करण्याच्या बहाण्याने १६ लाखांचा गंडवले,  बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाखात गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला होता.पण पोलिसांचं बिंग फुटताच एका पीएसआय अधिकाऱ्यासह पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ…

Read More
Swarajyatimenews

मुळशी : सकाळी जिममध्ये व्यायाम करताना महाराष्ट्र कुमार केसरी विक्रम पाखले यांचे दुर्दैवी निधन, पुढच्या आठवड्यात होते लग्न..

लाल माती गहिरवली… कुस्ती क्षेत्रावर शोककळा…. मुळशी तालुक्यातील माण गावचा भूमिपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी मल्ल विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचे बुधवारी (ता. ४) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने माण गाव, मुळशी तालुका आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विक्रम यांचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार…

Read More
Searajyatimesnews

बेघर वृद्धाला दिला मायेचा आधार: सरपंच रमेश गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपचे माणुसकीचे दर्शन

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणाची निघून हत्या.. कोयत्याच्या वर्मी घावाने कवटी फुटली, डाव्या हाताचे मनगट तुटले

अंबप (ता. हातकणंगले)येथील  पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास  पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) याच्यावर धारदार कोयत्याने आठ सपासप वार केले यामध्ये डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली तसेच डाव्या हाताचे मनगट तुटले यामध्ये  त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.( In front of the water tank…

Read More
Swarajyatimesnews

व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड

रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….

Read More
Swarajyatimesnews.com

श्री क्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे…

Read More
Swarajyatimesnews

दुर्दैवी अंत! २६ व्या वर्षी IPS झाला, नोकरीवर रुजू  होण्याच्या दिवशीच प्रवासात गाडीचा टायर फुटल्याने मृत्यू

भयंकर दुर्दैव दुसरे काय असावे, अत्यंत कठोर परिश्रम करत युपीएससी परीक्षा व्हावी, त्यात आय पि एस पोस्ट मिळावी ,ट्रेनिंग पूर्ण होत यावे आणि आनंदाच्या भागात नव्या नोकरीवर रुजू व्हायला प्रवास सुर करावा आणि नियतीने डाव साधावा…  अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मध्यप्रदेशातील एक तरुण २६ व्या वर्षी IPS झाला. नोकरीवर रुजू होणार त्याचवेळी…

Read More
Swarajyatimesnews

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था

पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.   पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…

Read More
error: Content is protected !!