Swarajyatimesnews

ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती प्रशासक म्हणून झाली नेमणूक!

मुदत संपलेल्या, निवडणुका रखडलेल्या ग्रामपंचायतींसाठी शासनाचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद सीईओंना नियुक्तीचे अधिकार! स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा मुंबई : मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक घेता न आलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे. राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …

Read More
swarajyatimesnews

“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!

कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…

Read More
error: Content is protected !!