Category: स्थानिक वार्ता
‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे
राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…
सरपंच संदीप ढेरंगे यांच्या पाठीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कौतुकाची थाप
दिल्ली: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकमेव आदर्श सरपंच म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच, संदीप ढेरंगे यांची निवड झाली आहे. या विशेष निमंत्रणामुळे पुणे जिल्ह्यासह कोरेगाव भीमा गावासाठी हा एक मोठा सन्मान आहे.या गौरवपूर्ण क्षणापूर्वी सरपंच संदीप ढेरंगे यांनी पत्नी अंजली ढेरंगे आणि गावकऱ्यांसह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ…
लोणीकंद शाळेत स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती…
कामगारांच्या हक्काचा बुलंद आवाज! सणसवाडीचा अभिमान बाबासाहेब दरेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळावर निवड
सणसवाडी (ता. शिरूर) कष्टकरी, प्रगतशील शेतकरी आणि गाडा मालक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, तसेच कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळावर मालक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या नियुक्तीने उद्योगनगरीतील कामगार व मालक यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी एक समर्थ आवाज मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त…
खेळाडूंना आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देणार – कृषी मंत्री दत्ता भरणे
लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेती हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.न्यू टाइम स्कूल यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत भूमकर कुटुंबीयांचे कौतुक केले. खेळाडूंना…
लोकशाहीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या संतू ढेरंगे यांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान
कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे ‘लोकशाही सैनिक’ – माजी संचालक विठ्ठल ढेरंगे कोरेगाव भिमा (ता.शिरूर) महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावभिमा येथील संतू आनंदा ढेरंगे यांना १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. आणीबाणीच्या कठीण काळातही ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये,…
संशोधनात मानाचा टप्पा: नितीन मोहन शिवले यांना पीएचडी पदवी प्राप्त
पुणे: जे एस पी एम भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली येथे संगणक विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले नितीन मोहन शिवले यांनी निर्वाण विद्यापीठ जयपूर येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. नितीन शिवले यांनी “ब्लॉक व्हॅलिडीटर हेल्थकेअर सप्लाय चेन मॅनेजमेंट युजिंग ब्लॉक चेन फ्रेमवर्क” या विषयावर…
“एक राखी दिव्यांगांसाठी” – सेवाधामच्या विशेष विद्यार्थ्यांसह श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा रक्षाबंधन साजरा
श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा १० वर्षांचा जिव्हाळ्याचा उपक्रम” शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील श्रीमंतयोगी वाद्यपथकाने पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात जाऊन विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी दिव्यांगांसाठी” या उपक्रमातून पथकातील रणरागिणींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व त्यांच्यासोबत आनंद वाटला. यावेळी विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, खाऊ आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. “दिव्यांग…
बी. जे. एस. महाविद्यालयात “रक्षाबंधन” उत्साहात साजरा!
पुणे: रक्षाबंधनाचा पवित्र सण बी. जे. एस. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. स्थानिकच्या अध्यक्षा रुपाली गुलालकरी आणि सचिव सहदेव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वच…
‘भारतीय जैन संघटने’च्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा मार्ग
वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी सोपी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आता ‘स्पर्धा परीक्षा केंद्र’ सुरू झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना थेट गावातच उच्च दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. देवा जाधवर: नव्या युगातील स्पर्धा परीक्षांचा मंत्र- उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा…
