स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच रमेश गडदे यांच्या प्रयत्नांनी शिक्रापूर येथे २४ तासांच्या आत बसवली डी.पि.

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले. शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी  आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

गुजरात येथील बुद्धिबळ स्पर्धेत दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक

बारामती – गुजरात मधील बडोदा येथे नुकत्याच झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळ स्पर्धेत महावितरणचे बारामती येथील उपव्यवस्थापक (वि. व ले.) दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातील वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत ठाकूर यांना कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीही…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

महायुतीची वज्रमूठ: अर्ज माघारीनंतर ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके विरुद्ध ॲड.अशोक पवार मुख्य लढत

माऊली कटके यांच्या प्रचारासाठी व विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार – प्रदीप कंद शिरूर, ता. ४ ऑक्टोंबर शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार

विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. बारामती  – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा…

Read More
Swarajyatimes

धक्कादायक…दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या

भेटायला आले, नमस्कार केला अन् घातल्या गोळ्या… दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आपल्या घराच्या बाहेर दिवाळीचे फटाके फोडत असताना शर्मा कुटुंबियाबाबत ही घटना घडली. दिवाळीच्या दिवशी एकाच परिवारातील दोन दीपक विझल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दिल्लीतील शाहदरा भागात ही घटना घडली. या घटनेत…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

प्रचार निष्ठावंत आमदार ॲड. अशोक पवार यांचा…. उत्स्फूर्त प्रतिसाद सणसवाडीकरांचा

महाविकास आघाडीतील शिलेदार शरद पवारांचा, प्रचार जोरदार तुतारीचा सणसवाडी (ता. शिरूर)येथे प्रत्येक मतदार व कुटुंबीयांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.अशोक पवार यांच्या प्रचारासाठी सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते,नेते व विविध पदाधिकाऱ्यांनी उद्योगनगरी सणसवाडी येथे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा घराघरातील माणसा माणसापर्यंत प्रचार करण्यात येत असून सणसवाडी करांनी शिरूर हवेली मतदार संघात आघाडी घेतली आहे. शिरूर…

Read More
स्वराज्य टाईम्स

शासकीय कामांमध्ये लाच देणे-घेणे गुन्हा – उपअधीक्षक प्रसाद लोणारी

लाचलुचपत प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम शिरूर– “कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व्हावे,” असे प्रतिपादन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद लोणारी यांनी केले. शिरूर येथे आयोजित जनजागृती उपक्रमात त्यांनी हे विचार मांडले.या जनजागृती उपक्रमाचे आयोजन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी

चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.  विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

Read More
error: Content is protected !!