Swarajyatimesmews

मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे.   महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…

Read More
Swarajyatimesnews

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या आयुष्यात आर्थिकस्थैर्य आणण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – विठ्ठलराव ढेरंगे

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) परिसरातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार व सभासदांच्या अनेक महत्वपूर्ण गरजांना उभे राहत त्यांच्या अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून मागील ३५ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठलराव ढेरंगे यांनी संस्थेच्या ३५ वार्षिक…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर 

सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…

Read More
error: Content is protected !!