Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान 

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
Searajyatimesnews

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

पुणे – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून, संदीपसिंग गिल यांनी नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, गिल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजीच निश्चित झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात…

Read More
Swarajyatimesnews

विनोदी कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन

सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर महाराज गिरी हे सोलापूर…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण

शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…

Read More
Swarajyatimesnews

स्वच्छता हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ

कार्ला (ता. मावळ) दिनांक १मे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबत प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छता ही अंगीकृत करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखून यशस्वी पार पाडावी असे प्रतिपादन अतिरिक्त अभियान…

Read More
Swarajyatimesnews

जनतेच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; आता एसएमएसद्वारे मिळणार माहिती

सरकारी कार्यालये आता एक क्लिकवर; ‘पीजीआरएस’ प्रणालीने कामकाजाला नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यात जनतेचे अर्ज, निवेदने आणि तक्रारी यावर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिड्रेसल सिस्टिम (PGRS) या ऑनलाईन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीद्वारे अर्जदारास त्याच्या अर्जाची सद्यस्थिती एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. शासनाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित कामकाज धोरणानुसार ही प्रणाली तयार…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पेरणे फाटा येथे भीषण आग, गॅसच्या टाक्यांच्या स्फोटाने हादरला परिसर

कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले….

Read More
Swarajyatimesnews

चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशुपक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग टाटाकीम पाणी…

Read More
error: Content is protected !!