Swarajyatimesnews

शिक्रापुरातील श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा  मानाचा तुरा शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि  समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय

डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात…

Read More
Swarajyatimesnews

टाकळी हाजीचे सुपूत्र दत्तात्रय चिकटे गुरुजींना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र  दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी  यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे…

Read More
Swarajyatimesnews

कौशल्य विकास ही उद्योगांची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे – प्रल्हाद वारघडे

पुणे: आजच्या स्पर्धात्मक जगात, केवळ पारंपरिक पदवी शिक्षण पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास (Skill Development) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी यशस्वी करिअरचा मार्ग तीन स्तंभांवर आधारित आहे: प्रात्यक्षिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील बदल आणि भविष्यातील रोजगार संधी – तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योग…

Read More
Swarajyatimesnews

राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची  निवड

 माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा २५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल…

Read More
Swarajyatimesnews

गणेशोत्सवासाठी पुण्यात ‘गणेश दर्शन सहली’ चे आयोजन

​पुणे, दि. २८ ऑगस्ट पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांनी मिळून देशी-विदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेश दर्शन सहल’ आयोजित केली आहे. या सहलीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ​या उपक्रमांतर्गत १ सप्टेंबर रोजी ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक…

Read More
Swarajyatimesnews

पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ३३१ पदकविजेत्यांचा गौरव

मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ दि. २८ ऑगस्ट पुणे– राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे ३३१ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमात, ‘मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा युवराज पाटील यांनी स्वीकारला पदभार

दि. २ऑगस्ट : पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.  माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील …

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन

कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…

Read More
Swarajyatimesnews

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर

श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…

Read More
error: Content is protected !!