
‘सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’. हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – दि.४ जानेवारी सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेठ गोकुळदास तेजपाल नाट्यगृहात चाणक्य या नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला हजेरी लावली. या प्रसंगी बोलताना…