Swarajyatimesnews

निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…

Read More
Swarajyatimesnews

माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान

सणसवाडी (ता.शिरूर) येथे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला  व बालकांना अन्नदान करण्यात आले. माजी  आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माजी आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक…

Read More
Swarajyatimesnews

पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ३३१ पदकविजेत्यांचा गौरव

मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ दि. २८ ऑगस्ट पुणे– राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे ३३१ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमात, ‘मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ…

Read More
Swarajyatimesnews

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर

श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये ‘पर्यावरणपूरक मंदिर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त…

Read More
Swarajyatimesnews

बालरंगभूमी परिषदेच्या नाट्यछटा स्पर्धेत बालकलाकारांचा जल्लोष!

राजाराम गायकवाड जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा…

Read More
Swarajyatimesnews

‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे

राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…

Read More
Swarajyatimesnews

वाडेबोल्हाईत बिबट्याचा धुमाकूळ घोडीचे शिंगरू व ५ मेंढ्यांचा पाडला फडशा

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी हवेली : दि. १७ ऑगस्ट , वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने मानवी वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल (दि.१७) मध्यरात्री बिबट्याने धावलदरा-गायकवाड वस्तीत गणपत बरकडे यांच्या कळपावर हल्ला करून घोडीचे शिंगरू ठार केले. याआधी आठवडाभरापूर्वी खुटाळी-बारांगनी वस्तीत शेतकरी गणेश…

Read More
Swarajyatimesnews

सरपंच संदीप ढेरंगे यांच्या पाठीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कौतुकाची थाप

दिल्ली: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकमेव आदर्श सरपंच म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच, संदीप ढेरंगे यांची निवड झाली आहे. या विशेष निमंत्रणामुळे पुणे जिल्ह्यासह कोरेगाव भीमा गावासाठी हा एक मोठा सन्मान आहे.या गौरवपूर्ण क्षणापूर्वी सरपंच संदीप ढेरंगे यांनी पत्नी अंजली ढेरंगे आणि गावकऱ्यांसह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ…

Read More
Swarajyatimesnews

पत्नी नांदायला येत नाही तसेच नंबर ब्लॉक केल्याने बापाने चार मुलांना विहिरीत ढकलून केली आत्महत्या

राहाता (अहिल्यानगर) : कौटुंबिक वादातून राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात पित्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृतांची नावे – अरुण सुनील काळे (वय ३०, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) मुले : शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) व कबीर (५)अरुण काळे याची पत्नी शिल्पा माहेरी (ता. येवला) गेली होती….

Read More
error: Content is protected !!