Swarajyatimesnews

अनाथपणाचा शिक्का पुसला, सुखाचा संसार मांडला; वढू बुद्रुकच्या ‘माहेर’मध्ये घुमले लग्नाचे मंगलमय सूर!

मारुती भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीतवढू बुद्रुकच्या ‘माहेर’ संस्थेत ३१० व्या जावयाचे स्वागत; बेवारस लेकींचा संसार थाटात झाला साजरा! ​वढू बुद्रुक (ता. शिरूर) दिनांक १७ जानेवारी : ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर केवळ संकटांचे काटे होते, त्यांच्यावर आज अक्षतांचा वर्षाव झाला. जन्माने अनाथ ठरलेल्या पण कर्माने ‘माहेर’च्या लाडक्या लेकी झालेल्या संगीता आणि काजल यांचा विवाह सोहळा म्हणजे माणुसकीच्या…

Read More
Swarajyatimesnews

अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

भारतीय ज्ञान प्रणालीतून ‘गुलामगिरीची मानसिकता’ संपविण्याचे आवाहन – डॉ. शैलेंद्र देवळणकर

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय शिबिरात ८ राज्यांतील २१५ संशोधकांचा सहभाग वाघोली (ता. हवेली), दि. १० जानेवारी : ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीने भारतीय संस्कृतीला दुय्यम ठरवत भारतीयांच्या मनात न्यूनगंड आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवली. आता काळाची गरज म्हणजे पाठ्यपुस्तकांचे ‘निर्वासहतीकरण’ करून समृद्ध, शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन करणे. हेच भारतीय ज्ञान प्रणालीचे (IKS) खरे उद्दिष्ट असल्याचे परखड…

Read More
swarajyatimesnews

सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…

Read More
Swarajyatimesnews

वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…

Read More
Swarajyatimesnews

पै.किरण साकोरेंच्या प्रयत्नांनी सोनवणे वस्ती विजेच्या प्रकाशात झळकली, १२ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी

अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पै.किरण साकोरे यांच्या विकासकामाचे सर्वस्तरातून कौतुक लोणीकंद (ता. हवेली) हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील सोनवणे वस्ती गावठाण परिसरात गेल्या तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे परिसरात समाधान…

Read More
Swarajyatimesnews

निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण,  दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण

शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी  पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

राजपथ ते कर्तव्यपथ: वाघोलीतील बीजेएसच्या स्वराज भंडारेला राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान

वाघोली, (ता. हवेली): नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट स्वराज भंडारे याची निवड झाली आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या संचलनात कर्तव्यपथावर मार्च करत स्वराज राष्ट्रपतींना सलामी देणार असून, त्याच्या या यशामुळे शिरूर तालुका व पुणे जिल्ह्याच्या…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

पोलिस भरती करण्यासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत, पुणे-नगर महामार्गावर रक्ताचा सडा कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज सायंकाळी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने (टेम्पो) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे

कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…

Read More
error: Content is protected !!