Swarajyatimesnews

पाबळ-केंदूर गटात राष्ट्रवादीची घोडदौड; प्रफुल्ल शिवले अन् वंदना पवार , सुचित्रा थिटे यांची प्रचारात मोठी आघाडी

प्रकाश पवारांचा ३० वर्षांचा अनुभव आणि सुचित्रा थिटेंना मिळणारी तरुणाईची साथ ठरतेय कळीची; शिवलेंच्या ‘माणुसकी’च्या कार्यावर मतदारांचे शिक्कामोर्तब. पाबळ (ता. शिरूर)  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पाबळ-केंदूर गटात राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती उमेदवार वंदना पवार आणि सुचित्रा थिटे…

Read More
Swarajyatimesnews

नात्यांची गुंफण, विश्वासाची साथ; कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी जनशक्तीचा हात!”

“नाती जोडली, मनं सांधली,  ढेरंगे कुटुंबीयांसह पै – पाहुणे, सहकाऱ्यांसह निष्ठावंताची एकी कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी उभी राहिली, कोरेगाव भीमात २५ वर्षांच्या राजकीय  संघर्षाचा भावनिक समारोप ;  निष्ठावंतांचा मान राखत विकासाचे नवीन राजकीय समीकरण कोरेगाव भीमा (ता.शिरूर)  राजकारणाच्या धुराळ्यात अनेकदा रक्ताची नाती दुरावतात, मात्र जेव्हा तीच नाती पुन्हा एकत्र येतात, तेव्हा सत्तेची आणि विकासाची समीकरणे…

Read More
Swarajyatimesnews

केसनंद-कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीचा झंझावात; सुरेखा रमेश हरगुडे यांचा सोसायट्या आणि वाड्या-वस्त्यांवर ‘थेट संवाद’!

मूलभूत सुविधांच्या कायमस्वरूपी निवारासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध; मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विविध सोसायट्या, वाड्या आणि वस्त्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मूलभूत सुविधांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या ‘लोकसंवाद’ दौऱ्याला…

Read More
Swarajyatimesnews

तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटात दिपाली राहुल गव्हाणे यांच्या ‘विकासाच्या संकल्पनामाने’झंझावात’

शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास असलेल्या व्हिजनला मतदारांचा भरघोस प्रतिसाद तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट केंद्रस्थानी आला आहे. या गटात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार दिपाली राहुल  गव्हाणे यांनी आपल्या नियोजनबद्ध, मुद्देसूद आणि पूर्णतः विकासकेंद्री प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरणच बदलून टाकले आहे. पारंपरिक राजकीय भाषणांऐवजी पुढील पाच वर्षांचा स्पष्ट,…

Read More
Swarajyatimesnews

अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

भारतीय ज्ञान प्रणालीतून ‘गुलामगिरीची मानसिकता’ संपविण्याचे आवाहन – डॉ. शैलेंद्र देवळणकर

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय शिबिरात ८ राज्यांतील २१५ संशोधकांचा सहभाग वाघोली (ता. हवेली), दि. १० जानेवारी : ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीने भारतीय संस्कृतीला दुय्यम ठरवत भारतीयांच्या मनात न्यूनगंड आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवली. आता काळाची गरज म्हणजे पाठ्यपुस्तकांचे ‘निर्वासहतीकरण’ करून समृद्ध, शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन करणे. हेच भारतीय ज्ञान प्रणालीचे (IKS) खरे उद्दिष्ट असल्याचे परखड…

Read More
Swarajyatimesnews

वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…

Read More
Swarajyatimesnews

निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण,  दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण

शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी  पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे

कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयाच्या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून कौतुक

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने राबवलेली वाचनालय चळवळ अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवौद्गार पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी काढले. शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, त्यांनी वाचनालयाच्या सुसज्ज ग्रंथालयातील सर्व अभिलेखांची पाहणी केली. ग्रामीण भागातही वाचनालय चळवळ उत्तम प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले….

Read More
error: Content is protected !!