स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी

चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.  विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी ,पुणे पोलिसांना पत्र

पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन 

पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.     मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More
Swarajya times news

शेतजमिनीत ट्रान्सफार्मर व विद्युत खांब उभारणे विद्युत कंपनीला पडले महागात, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

नाशिक – शेतजमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता ट्रान्सफार्मर आणि विद्युत खांब उभारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आयोगाने विद्युत कंपनीला ट्रान्सफार्मर, खांब आणि विद्युत वाहिन्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत तक्रारदाराला दरमहा पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच,…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

वाघोलीचा शंतनु वर्मा ठरला “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” 

बॉलिवूड अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते सन्मानित मुंबई – वाघोली येथील शंतनू वर्माने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेची छाप उमटवली आहे. २ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित “इंट्रनॅशनल ग्लॅम आयकॉन २०२४” या भव्य कार्यक्रमात शंतनू वर्मा याला बॉलिवूड अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शंतनूला…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

युवराज दळवी यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार

शिवसेना(उद्धव ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी निवडीबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव वाघोली – शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत यांच्या आदेशानुसार तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर,जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी युवराज सुदाम दळवी यांची निवड झाल्याबद्दल युवराज दळवी यांचा सत्कार महाविकास आघाडीच्या वतीने आमदार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

बीजेएस महाविद्यालयाच्या २९ वा वर्धापन दिन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा 

लेखन वास्तवावर आधारित असेल तर ते वाचकांना रुचकर वाटते – विश्वास पाटील वाघोली (ता.हवेली) कथा, कादंबरी लिहिताना भाषा शैली  महत्त्वाची असून कथा कादंबरीतील लेखन हे वास्तवावर आधारित असेल तर ते अधिक वाचकांना अधिक रुचकर वाटते,त्याच्या काळजाला भिडते त्यातून भावनिक व  वैचारिक मंथन होऊन वस्तवतेशी नाळ जोडली जाते.पानिपत, झाडाझुडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी, महानायक अशा अनेक कादंबऱ्या…

Read More
Swarajyatimesnewd

श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि.ला “उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन” पुरस्काराने सन्मानित

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि., जातेगाव, यांनी अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले आहे. सन्माननीय संचालक मंडळ आणि सभासदांच्या आर्थिक प्रयत्नांमुळे कारखान्याने यशाच्या नवनवीन उंचीवर पोहोचण्याचा गौरव प्राप्त केला आहे. या उत्कृष्ट कार्यामुळे विस्मा संस्थेचा “उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन” पुरस्कार कारखान्याला प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कारखान्याचे…

Read More
error: Content is protected !!