Swarajyatimesnews

शिक्रापूर: मलठणफाटा-गणेगाव रस्ता खड्ड्यात;  दुरुस्ती करण्याची मागणी

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  शिक्रापूर (ता.शिरूर) येथील मलठण फाटा ते गणेगाव खालसा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या रस्त्याची तातडीने डांबरमिश्रित खडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी केली आहे. मलठण फाटा हा परिसर व्यापारीदृष्ट्या अत्यंत गजबजलेला चौक आहे. येथून बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे आणि मलठण या…

Read More
Swarajyatimesnews

शोध पत्रकारिता वाढवत पत्रकारांनी निर्भीडपणे सत्य समाजापुढे मांडावे – मधुसूदन कुलथे

वाघोली येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक आढावा बैठक,दिनदर्शिका २०२६ नियोजन,नवनियुक्त पदाधिकारी,सदस्य निवड समारंभास पत्रकारांचा प्रतिसाद वाघोली (ता. हवेली), दि. १३ डिसेंबर २०२५ पत्रकारांनी पत्रकारितेची प्रतिष्ठा जपत शोध पत्रकारिता वाढवावी आणि कोणताही दबाव न घेता निर्भीडपणे सत्य समाजासमोर मांडावे, असे आवाहन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केले. वाघोली येथील वृंदावन…

Read More
Swarajyatimesnews

सुरेखा रमेश हरगुडे व संतोष (एस पी) हरगुडे यांच्या काशी अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे शनिवार १३ डिसेंबरला होणार भव्य प्रस्थान

केसनंद कोरेगाव जिल्हा परिषद मूळ गटातील जनतेचा भरभरून आशीर्वाद केसनंद (ता. हवेली) सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस. पी) यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून भव्य…

Read More
Swarajyatimesnews

 पै. किरण साकोरे यांच्या ‘सेवा-समर्पण’ यात्रेला ३५०० भाविकांचा उदंड प्रतिसाद

लोणीकंद-पेरणे गटातील भाविकांच्या देवदर्शन यात्रेत ७५ बसेसची सुसज्ज व्यवस्था; ‘सेवा, समर्पण, संवाद’ या त्रिसूत्रीने विकासाचे ध्येय लोणीकंद (ता. हवेली): लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी पै. किरण संपत साकोरे यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रदीपदादा कंद युवा मंच’ आणि मित्र परिवाराने आयोजित केलेल्या भव्य देवदर्शन यात्रांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. काशी-अयोध्या (तीन स्पेशल…

Read More
Swarajyatimesnews

अपंग व्यक्तींना कायम सन्मान मिळाला पाहिजे – लुसी कुरियन

प्रतिनिधी  पत्रकार राजाराम गायकवाड  शिक्रापूर (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांना केवळ जागतिक अपंग दिनासारख्या एकाच दिवशी मान-सन्मान न मिळता, तो कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले. शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लुसी कुरियन यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, समाजाने दिव्यांग व्यक्तींना…

Read More
Swarajyatimesnews

माजी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच शशिकला सातपुते यांचा सत्कार

निष्ठा, एकी आणि नेकीची परंपरा जपणारे गाव म्हणजे सणसवाडी, ” कै. दत्ताभाऊंची निष्ठा आणि सणसवाडीची एकी विसरण्यासारखी नाही” माजी आमदार ॲड. अशोक पवार सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी गावच्या ग्रामस्थांनी जपलेली निष्ठा, एकी आणि नेकीची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड होताच संपूर्ण गावात उत्साहाचे आणि…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंचपदी शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड

गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘नवरा–बायको’ सरपंच होण्याचा मान सातपुते कुटुंबाच्या नावावर कोरेगाव भीमा –उद्योगनगरी सणसवाडी (ता. शिरूर) येथे सरपंच रूपाली दगडू दरेकर यांनी नियोजित वेळेत राजीनामा दिल्यानंतर नव्या सरपंचपदासाठी झालेल्या प्रक्रियेत शशिकला रमेश सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कोणतीही स्पर्धा नसल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी. डी. शेख मॅडम यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

पत्रकार प्रा. डॉ. दत्तात्रय कारंडे यांचे निधन शिरूर तालुक्यात शोककळा

अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: न्हावरे (ता. शिरूर) येथील पत्रकार आणि मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती कारंडे यांचे आज पहाटे (दि. १ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते अवघे ४५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. कारंडे यांनी तळेगाव…

Read More
Swarajyatimesnews

भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं : वसंत हंकारे

प्रतिनिधी  राजाराम गायकवाड शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरूर) : “टाळी वाजवली की मन हलकं होतं, शरीरात सकारात्मक ऊर्जा उसळते, मनुष्य मोकळा होतो, रडायला आलं तर रडा, व्यक्त व्हा, मनातलं मनात न ठेवता मोकळं करा. भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं ” असे प्रभावी प्रतिपादन वसंत हंकारे यांनी केले. कोंढापुरी येथील मल्हारगडावर सुरू असलेल्या…

Read More
Swarajyatimesnews

अनिल सातव पाटील यांनी घडवले १२ हजार नागरिकांना महाकाल दर्शन

पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांची उल्लेखनीय जनसेवा पुणे :जनसेवेचा अखंड ध्यास घेत कार्यरत असणारे पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांनी आजवर तब्बल १२ हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवून समाजसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. श्रद्धावान भाविकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने त्यांनी मोठ्या प्रमाणात ही भव्य यात्रा आयोजित केली….

Read More
error: Content is protected !!