भारतीय ज्ञान प्रणालीतून ‘गुलामगिरीची मानसिकता’ संपविण्याचे आवाहन – डॉ. शैलेंद्र देवळणकर
भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय शिबिरात ८ राज्यांतील २१५ संशोधकांचा सहभाग वाघोली (ता. हवेली), दि. १० जानेवारी : ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीने भारतीय संस्कृतीला दुय्यम ठरवत भारतीयांच्या मनात न्यूनगंड आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवली. आता काळाची गरज म्हणजे पाठ्यपुस्तकांचे ‘निर्वासहतीकरण’ करून समृद्ध, शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन करणे. हेच भारतीय ज्ञान प्रणालीचे (IKS) खरे उद्दिष्ट असल्याचे परखड…
