Swarajyatimesnews

भारतीय जैन संघटना विद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात अव्वल

वाघोली, ता. २४: पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने १००० पेक्षा अधिक विद्यार्थी गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले गुणवत्ता नेतृत्व सिद्ध केले आहे. या अभियानात संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल १५०० शाळांनी सहभाग घेतला होता. शाळांच्या भौतिक सुविधा,…

Read More
Swarajyatimesnews

शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न 

बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे  दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…

Read More
Swarajyatimesnews

मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारा अवलिया म्हणजे भगवान कोपरकर – व्यवस्थापक सुरेश साळुंखे

दिनांक २५ जानेवारीसमाजसेवक शांतीलाल मुथा व भारतीय जैन संघटनेचे सामाजिक कार्य समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी व्यापक व सर्वसमावेशक समाजसेवेचे काम करत असते असाच एक प्रकल्प भूकंप ग्रस्त मुलांच्या व मेळघाटातील कुपोषित, दुर्लक्षित मुलांच्यासाठी राबवण्यात आला होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी भगवान कोपरकर यांनी मेळघाटात अत्यंत दुर्गम आदिवासी पाड्यांवर जात येथील मुलांना शिक्षणासाठी बी जे एस…

Read More
Swarajyatimesnews

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप

वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…

Read More
Swarajyatimesnews

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था

पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.   पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…

Read More
error: Content is protected !!