Swarajyatimesnews

अहिल्यानगरमध्ये मनीषा गडदे यांचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात…

Read More
Swarajyatimesmews

सांग भाऊ कुठल्या देवळात येऊ , अन् कोणत्या देवाची शपथ खाऊ, एक दिवसाचा का होईना एकदाच सरपंच होऊ

पदासाठी आपण भाऊ, भाऊ… निष्ठा,प्रामाणिकपणा, गावकी, भावकी, सर्वांगीण विकास, सर्वसामान्य जनता, पॅनल, कार्यकर्त्यांच जेंव्हाच्या तेव्हा पाहू, खुर्चीसाठी उदास मानसिकतेच्या भकास राजकारणाची गजकर्ण अवस्था…चमत्कार पाहा देवादिकांचा, खुर्चीसाठी खेळ चाले शपथांचा… कोरेगाव भिमा (ता.शिरूर) दि. २८ नोव्हेंबर  “सांग भाऊ कुठल्या देवळात येऊ, अन् कोणत्या देवाची शपथ खाऊ, एक दिवसाचा का होईना भाऊ आपण एकदाच सरपंच होऊ.” अशी…

Read More
Swarajyatimesnews

डिंग्रजवाडीच्या सरपंचपदी प्रगतशील शेतकरी प्रसाद गव्हाणे यांची बिनविरोध निवड

गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – नवनिर्वाचित सरपंच प्रसाद गव्हाणे  डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे एकमताने आणि शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत प्रसाद शांताराम गव्हाणे यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी प्रसाद गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, त्यांची निवड…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सरपंच संदीप ढेरंगे यांना दिल्लीतील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याचा मान

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा डोळ्यांनी पाहावा. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या या सुवर्ण क्षणी, हा मान यंदा कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांना सपत्नीक विशेष निमंत्रण मिळाल्याने, केवळ कोरेगाव भीमाच नव्हे, तर…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!

दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

Read More
error: Content is protected !!