Swarajyatimesnews

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध…

Read More
error: Content is protected !!