Swarajyatimesnews

कौशल्य विकास ही उद्योगांची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे – प्रल्हाद वारघडे

पुणे: आजच्या स्पर्धात्मक जगात, केवळ पारंपरिक पदवी शिक्षण पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास (Skill Development) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी यशस्वी करिअरचा मार्ग तीन स्तंभांवर आधारित आहे: प्रात्यक्षिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील बदल आणि भविष्यातील रोजगार संधी – तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योग…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

करुणा मुंडेंच्या पुढाकाराने साडे नऊशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली नोकरी

स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून ऊस तोड व इतर काबाड कष्ट करणारे हात आता करणार सन्मानाची नोकरी बीड – सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावामुळे काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील…

Read More
error: Content is protected !!