Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….

Read More
Swarajyatimesnews

गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?

गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे. उद्योगनगरी ते…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

Read More
Swarajyatimesnews

“छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभू भक्तांना पृथ्वी ग्राफिक्सकडून ताक व पाण्याचे वाटप” 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) ​स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त, वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळी महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभू भक्तांसाठी कोरेगाव भीमा येथील पृथ्वी ग्राफिक्स डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगतर्फे तसेच संजय सुभाषचंद्र शिवले आणि कौस्तुभ दशरथ होळकर यांच्या वतीने हजार पाण्याच्या बाटल्या आणि ताकाचे वाटप करण्यात आले. भर दुपारच्या उन्हात…

Read More
Swarajyatimesnews

फक्कडराव बाबुराव दरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सणसवाडी (ता.शिरूर) फक्कडराव बाबुराव दरेकर ( वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचे सणसवाडी पंचक्रोशितील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महत्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. वारकरी विचारांचे शांतसंयमी व इतरांना मदत करणारे अशी त्यांची सामाजिक ओळख होती.   योग्य आहार, सद्विचार, शांत निर्मळ स्वभाव व इतरांना नेहमी मदतीचा हात यामुळे…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श  सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात  महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…

Read More
Swarajyatimesnews

शौर्यदिनानिमित्त संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोरेगाव भीमा जय स्तंभाची ऐतिहासिक सजावट करण्यात येणार  

कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याचे २०५ वे वर्ष तर भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी जय स्तंभास विशेष अशी सजावट करण्यात येणार असून यामध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय स्तंभावर उजाळा देण्यात येणार असून जय स्तंभावर पंचशीलाच्या चौकटित भारतीय संविधानाचा गौरवशाली सन्मान करण्यात येणार असून संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगार व पूरक व्यवसायाबाबत सणसवाडी येथे युवकांचे रोजगार एल्गार आंदोलन

 लवकरच स्थानिकांच्या रोजगाराची दिशा जाहीर करणार – संजय पाचंगे कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर)   येथे मोठ्या संख्येने औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, चार आंतरराष्ट्रीय आणि इतर जवळपास दोनशे छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत घेताना ३० टक्के रोजगार व पूरक व्यवसाय हिस्सा हा स्थानिकांनाच देवू अशी लेखी ग्वाही दिली…

Read More
Swarajyatimesnews

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था

पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.   पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…

Read More
Swarajyatimesnews

बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाई मिळणार…

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांपर्यंत त्याने हल्ले केल्याच्या बातम्या सतत येतात. बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येतात. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, वस्त्यांवरील भटकी कुत्री यांच्या शिकारी करतात.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील…

Read More
error: Content is protected !!