विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – मनीषा गडदे
कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न संचाचे वाटप शिक्रापूर (प्रतिनिधी ) राष्ट्राची खरी संपत्ती स्वाभिमानी व सुसंस्कृत नागरिक असून समृद्ध भारत घडवायचा असेल शिक्षण व संस्कार दर्जेदार व्हायला हवेत यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा.कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गडदे…