स्वराज्य टाइम्स न्यूज

 धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण

कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला  शिरूर पोलिसांनी…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.    राजेंद्र सात्रस यांनी…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

पिंपळे जगताप येथे साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा 

पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे पारंपारिक नऊवारी साडी,  नथनी, केसात माळलेला गजरा, हिरवा चुडा आणि पारंपरिक खेळ आणि गाणी गात वेशात  साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळा गौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पिंपळे जगताप आयोजित श्री.सूर्यकांत र.शिवले यांचे  व्याख्यान. महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.बचत गटाचे महत्व, बचत गटा मार्फत आपण व्यवसाय…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे भरला माजी विद्यार्थी मेळावा

सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री नरेश्वर शिक्षण मंडळाच्या मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळेच्या २००७ च्या बॅचचा माझी शाळा, आपलं गेट टु गेदर ,तुमच्या आमच्या आठवणी जागवत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे १७ वर्षांनी  १० वी ‘अ’ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.     सणसवाडी येथील हॉटेलमध्ये आकर्षक रंगाची रांगोळी काढण्यात आली…

Read More
Swarajyatimesnews

 विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे –  जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे  उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी गाळ्यामध्ये, रस्त्यावर 

तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई  पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी…

Read More
Swarajyatimesnews

पोलीस पाटील संघाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधन आणि सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबतच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पोलीस पाटीलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले. हनुमान नगर येथील डॉ. ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या…

Read More
error: Content is protected !!