Swarajyatimesnews

त्याच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला अन् राष्ट्रगीत म्हणायला लावलं; बांगलादेशी नागरिकास अटक

अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरात एक माणूस आपली ओळख लपवून राहत होता. अल्ताफ खान असं त्याचं नाव होतं. अल्ताफ खान ( वय २४ वर्ष) मुळचा बांगलादेशातील होता पण भारतात तो अवैधरित्या राहत होता. एके दिवशी पोलिसांना त्याच्या वागण्यावरून संशय आला. त्याची भाषा पश्चिम बंगालमधील लोकांपेक्षा थोडी वेगळी होती. जेव्हा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबवलं तेव्हा तो घाबरला…

Read More
Swarajyatimesnews

आम्ही कर्तव्य बजावत असतो, परंतु सी सी टी व्ही बसवून खरं कर्तव्य, “कर्तव्य फाउंडेशन” ने बजावले आहे – पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे  शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य कर्तव्य फाउंडेशन ने आज बजावले असून  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने…

Read More
Swarajyatimesnews

कर्तव्य फाउंडेशनच्या आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशन व बाल रंगभूमी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशन, ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान, नेत्र व शुगर तपासणी शिबिरास वृद्ध, महिला व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लाठी काठी प्रशिक्षण देणारे तांबे सर, टोके सर, भूषण घोलप यांनी युवती, महिला भगिनी यांना लाठी काठी प्रशिक्षण देत…

Read More
Swarajyatimesnews

दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये

दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर  बलात्कार

दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने…

Read More
Swarajyatimesnews

शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न 

बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे  दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…

Read More
Swarajyatimesnews

लग्नावरून परतताना ज्यूस पिण्यासाठी थांबले, भरधाव कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू

दोघेजण गंभीर जखमी दि. १६ फेब्रुवारी – गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) या शिक्षिकेच्या मृत्यूची आणि दोन जणांच्या गंभीर जखमी होण्याची घटना समोर आली आहे. गायत्री ठाकूर आणि सहकारी शिक्षिका नीलम जाचक सोमेश्वर लॉन्सवर एका शाळेतील लग्नाहून परतत असताना ज्यूस पिण्यासाठी स्टॉप केली होत्या. दुपारी…

Read More
Swarajyatimesnews

प्रेरणादायी! दगड फोडणाऱ्याचा पोरगा झाला अधिकारी…

चपरासी झाला तरी चालेल या वडिलांच्या शब्दांनी घडवला सरकारी अधिकारी दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात.मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं…

Read More
Swarajyatimesnews

बी जे एस महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन…

Read More
error: Content is protected !!